शासनाचा ग्रामपंचायतींसाठी नवा आदेश; सरपंचांना पाळावे लागणार हे नियम
Grampanchayat rule : ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या विकासाचा कणा. रस्ता, पाणी, दिवे, स्वच्छता, महिला-बालकल्याण अशा अनेक गोष्टी थेट ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच गावकऱ्यांपर्यंत पोहोचतात. पण अलीकडच्या काळात अनेक गावांमध्ये निधीचा गैरवापर, कामकाजात पारदर्शकतेचा अभाव, ग्रामसभा न घेणे, निर्णयांमध्ये मनमानी असे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने शासनाकडे जात होत्या. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतींच्या कामकाजावर अधिक नियंत्रण ठेवणारा आणि … Read more